Skip to main content

Posts

घराच्या बाहेर कोहळा बांधल्याने काय होते माहितेय का?

  घराच्या बाहेर कोहळा बांधल्याने काय होते माहितेय का? आपल्या घरात किंवा दुकानाच्या मुख्यद्वारावर कोहळा बांधल्यास बाहेरून येणारी दृष्ट शक्ती आपल्या घरामध्ये कधीही येत नाही. बाहेरून कोहळा आणत असताना देठासहित कोहळ घरी आणावे. आणि घरी आल्यानंतर ते । स्वच्छ पाण्याने घरामध्ये धुवावे. त्यानंतर या कोहळाच्या दोन्ही बाजूला ओम किंवा स्वस्तिक काढावा.  कोहळा बांधण्यासाठी आपण कोणतीही अमावस्या.  अथवा शनिवारचा दिवस निवडावा. हे नेहमी सूर्यास्तानंतरच बांधावे. कोहळा बांधल्याने घराला नजर लागत  नाही. कोहळा सगळी वाईट नजर  स्वतःमध्ये सामावून घेत असतो.
Recent posts

घरात मोरपीस का ठेवतात..?

  घरात मोरपीस का ठेवतात..? मोराच्या डोळ्यातील अश्रू जेव्हा लांडोर मिळतो गिळतो. तेव्हा मोराची वंशवृद्धी होते. ही एक अत्यंत पवित्र गोष्ट आहे. त्यामुळे मोराच्या पंखात प्रचंड शक्ती असते. हीच शक्ती नकारात्मक शक्तीला दूर करते. म्हणूनच सर्व मांगल्याचे प्रतीक असलेला मोरपीस देवाच्या शिरपेचात व घरात ठेवला जातो. मोरपिसात असलेल्या डोळ्या सारखा भाग नकारात्मक लहरींचे उच्चाटन करून बाहेर टाकण्याचे कार्य करतो. मोरपिसाने दृष्ट काढल्यास शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडून, मन शांत होते आणी अशुभ शक्तीचा त्रास होत नाही.

ओशो: भांडू नका, जागे व्हा !!

  ओशो: भांडू नका, जागे व्हा !! सूर्यास्ताच्या वेळी बुद्ध बोलत होते. राजा ऐकायला आला होता. तो समोर बसून पायाचे मोठे बोट हलवत होता. बुद्ध मधेच बोलायचे थांबले आणि राजाच्या पायाच्या बोटाकडे पाहू लागले. राजा लाजला, घाबरला, बेचैन झाला. इतर लोकही राजाच्या पायाच्या बोटाकडे बघत बुद्धाकडे पाहू लागले जेव्हा राजाने बुद्धांना त्याच्या पायाच्या बोटाकडे पाहात पाहिले तेव्हा त्याने तोपर्यंत सतत फिरणाऱ्या पायाचे बोट पटकन थांबवले. बुद्ध पुन्हा बोलू लागले. पण थोड्या वेळाने राजाने पुन्हा पायाचे बोट हलवायला सुरुवात केली. त्याच्यासारखे काही लोक आहेत ना? खुर्चीवर बसून ते पाय हलवत असतील, इकडे तिकडे खाजत राहतील, एक ना काही करत राहतील. ते काय करत आहेत, याची त्यांना जाणीव नाही. बुद्ध पुन्हा बोलायचे थांबले. राजा अस्वस्थ झाला. त्यांचा मंत्रीही त्यांच्या जवळ बसला आहे, त्यांची राणी तिथे होती, त्यांनाही वाटले की ही फार अपमानास्पद गोष्ट आहे. राजा म्हणाला, बोलायचे का थांबतोस? आणि माझ्या पायाच्या बोटाकडे बघायला सुरुवात केली? बुद्ध म्हणाले, मी पायाच्या बोटाकडे पाहतो कारण हा पायाचा बोट का थरथरत आहे? तुम्ही मला उत्तर द्...

तिरुपती बालाजी ला केस का दान करतात ?

तिरुपती बालाजी ला केस का दान करतात ? प्राचीन कथेनुसार, बालाजी देवतेच्या ठिकाणी मुंग्याचा पर्वत बनला होता. तिथे एक गोमाता येत असे आणि दूध देत असे. अनेकदा असे घडले. एक दिवस गाईच्या मालकाने ते पाहिले तो क्रोधीत झाला. जवळच पडलेली एक कुन्हाड घेतली आणि गाईवर उगारली. मात्र, बालाजी देवतेला तो घाव लागला आणि त्यावेळी काही केसही तुटले.   यानंतर नीला देवीने तातडीने येऊन आपले काही केस कापले आणि बालाजी देवतेला घाव झाला होतो, तेथे ठेवले. नीला देवीने तसे करताच तिरुपती बालाजी देवाचा घाव भरलाया कृतीने नारायण प्रसन्न झाले आणि म्हणाले की, केस हा शारिरीक सुंदरतेचा एक महत्त्वाचा भाग आहे.  असे असूनही त्याचा त्याग करून घाव भरला. जी व्यक्ती अशा प्रकारे केसांचा त्याग करून अर्पण करेल, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, असे वरदान तिरुपती बालाजी देवाने दिले.

15 जानेवारी मकर संक्रांतीला या 3 वस्तू दान करा,नशिबात नाही ते सुद्धा मिळेल,धन-धान्य,समृद्धी वाढेल.

  १५ जानेवारी मकर संक्रांतीला या ३ वस्तू दान करा,नशिबात नाही ते सुद्धा मिळेल,धन-धान्य,समृद्धी वाढेल. नमस्कार...🙏🏻 आपल्या Only मराठी पेज वरती आपले स्वागत आहे. 15 जानेवारी 2024 या दिवशी आलेले आहे. मकर संक्रांत हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा सण मानला जातो. इंग्रजी कॅलेंडरनुसार ह्या नवीन वर्षातील पहिला सण असतो. आणि म्हणून हा सण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. मकर संक्रांतीला स्नान आणि पूजा करायला विशेष महत्त्व दिले जात.  त्याच बरोबर दान करायला सुद्धा अतिशय महत्त्व दिला जात,की जर आपण या मकर संक्रांतीच्या दिवशी या तीन वस्तू जर दान केल्या तर आपल्या नशिबात नाही, ते सुद्धा आपल्याला मिळत असतं. नेहमी आपल्या नशिबाची आपल्याला साथ मिळत असते, आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कधीही धन धान्य समृद्धी पैसा हा कमी पडत नाही. म्हणूनच मी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा वस्तू सांगणार आहे . त्या तुम्हाला या मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून दान करायचे आहेत. कोणत्या वस्तू दान करायचे आहे. तर पहा 2024 मध्ये मकर संक्रांति 15 जानेवारीला म्हणजे सोमवारी साजरी केली जा...

विशेष मनोकामना पूर्ण होव्यासाठी बेलपत्र या ५ ठिकाणी अर्पण करा

  विशेष मनोकामना पूर्ण होव्यासाठी बेलपत्र या ५ ठिकाणी अर्पण करा. नमस्कार मित्रांनो आपल्या Only मराठी पेज वरती आपले स्वागत आहे. तर आपल्या मनातल्या कोणत्या पण इच्छा मनोकामना असतील तर ते आता पूर्ण होणार आज मी जो उपाय सांगणार आहे. तो तुम्ही नक्की करा. तुमच्या मनात एखादी विशेष इच्छा असेल व ती लवकर पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर शिवमंदिन रात जाऊन पहिले बेलपत्र मंदिराच्या चौकटीवर ठेवावे, दुसरे बेलपत्र नंदी महाराजां -च्या डोक्यावर ठेवावे, तिसरे बेलपत्र अशोकसुंदरीला वहाव, चौथे बेलपत्र जलधारी लोट्यावरती ठेवावे.   पाचवे बेलपत्र शिवलिंगा- वर आर्पित करून इच्छा बोलावी. हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. तुमच्या प्रत्येक इच्छा मनोकामना ते पूर्ण होणार तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर आपल्या पेज ला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही...